राजू खरे यांच्या माध्यमातून तृप्ती ताई खरे यांनी सोडविला पाण्याचा प्रश्न सुटला l

 राजू खरे यांच्या माध्यमातून तृप्ती ताई खरे यांनी सोडविला पाण्याचा प्रश्न सुटला l 

प्रतिनिधी



247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नेते राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून मोहोळ शहरातील सिद्धार्थनगर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे l मागील त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ते या तत्त्वानुसार मोहोळ तालुक्यामध्ये अनेक महिन्यांपासून विकासकामे हाती घेतलेले राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून मोहोळ शहरांमध्ये आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला l यावेळेस त्या भागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते l यावेळेस तृप्ती ताई खरे बोलताना म्हणाले की मोहोळ शहरांमधील कोणत्याही अडचणी असू देत आम्ही त्या सोडण्यास कटिबद्ध आहोत l


याप्रसंगी आशा कांबळे, पुष्पा बनसोडे, जयश्री बनसोडे, लक्ष्मी बनसोडे, शोभा बनसोडे, वर्षा बनसोडे, सीमा बनसोडे ,राणी बनसोडे ,सारिका बनसोडे ,दिपाली जगताप, शोभा बनसोडे ,लतिका बनसोडे ,निशा बनसोडे, राणी बनसोडे, सुरेखा बनसोडे ,ललिता बनसोडे, लता क्षीरसागर , मंगल क्षीरसागर, उषा कापुरे, उज्वलाताई बनसोडे (मा. गोपाळपूर उपसरपंच) राजाभाऊ खरे यांचे बंधू विजुभाऊ खरे, चंदनशिवे सर, नेपतगाव सरपंच पांडुरंग परकाळे गोपाळपूर सरपंच अरुण बनसोडे ,पांडुरंग डोंगरे ,समाधान बाबर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad